👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 4 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
AI पडेल का भारी
#essay #technology
आर्थिक धोरणातील खाचाखोचा आणि कोलांट्या उड्या
#economics
https://kartavyasadhana.in/view-article/santosh-dastane-on-budget-2025-26
चाकोरी बाहेर रंगत चालले आहे.
💐💐💐💐
CSAT ANS KEY.pdf
GS ANSWER KEY.pdf
दिल्ली आणि आजूबाजूच्या भागातील एयर क्वालिटी इंडेक्स AQI दरवर्षी अमानवी पातळीवर जाण्याची मुळे खाजगी विरुद्ध सार्वजनिक अशा नवउदारमतवादाने केलेल्या कृत्रिम भेदामध्ये आहेत.
नव उदारमतवादाचे अडाणी लॉजिक पहा
हरियाणा पंजाब मधील शेतकऱ्यांची शेती खाजगी मालकीची आहे. त्यात तयार झालेल्या तणाचे (Stub Burning) नक्की काय करायचे हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे. त्याचे काय करायचे हे ठरवण्याचे निर्णय स्वातंत्र्य त्यांना आहे.
शेतीतील तण मजूर लावून काढणे सर्वात श्रेयस्कर. कारण त्यातून हवेचे प्रदूषण होणार नाही आणि काढलेल्या तणाचा वापर इतर होऊ शकतो.
शेतकरी मजूर लावत नाहीत कारण त्यांना मजुरी परवडत नाही.
शेतकऱ्यांच्या या खाजगी कृतीतून होणारे दुष्परिणाम मात्र सार्वजनिक आहेत. साऱ्या अर्थव्यवस्थेला अर्धांग वायू होणे, मुलांची शाळा कॉलेजेस बुडणे, लोक आजारी पडून आजारपणाचा खर्च वाढणे…आणि बरेच काही. याचे रुपयातील मूल्य हा अडाणी नवउदारमतवादी काढणार नाही. ती दश हजारों कोटी रूपये भरेल हे नक्की.
अर्थव्यवस्था, समाज, नागरिक जर एवढी मोठी किंमत मोजत असतात तर शेतकऱ्यांच्या शेतातील तण मजूर लावून काढण्याची मजुरी अर्थव्यवस्था समाज नागरिक यांच्यातर्फे केंद्र आणि राज्य सरकार का उचलत नाही ?
अर्थव्यवस्था, समाज, नागरिक खराब AQI मुळे जी किंमत मोजतात त्या तुलनेत दोन महिने मजुरांना दिलेली मजुरी अत्यल्प असेल.
त्यातून अकुशल श्रमिकांना हंगामी का होईना दोन महिने मजुरी मिळेल. त्यांच्या हातात चार पैसै जातील.
अर्थव्यवस्थेत ऊस तोडणी पासून अनेक ऍक्टिव्हिटीज अशा आहेत की तेथे हजारो, लाखो हंगामी मजूर काम लागतात आणि काम करतात.
देशातील अनेक वरकरणी क्लिष्ट वाटणाऱ्या अनेक आर्थिक प्रश्नांची मुळे नवउदारमतवादाने राज्यकर्त्यांच्या, धोरणकर्त्यांच्या, ओपिनियन मेकर्सच्या, मध्यमवर्गाच्या आणि सामान्य नागरिकांच्या केलेल्या बुद्धिभेदांमध्ये सापडतील. ते काही बुद्धू लोक नाहीत. चालू लोक आहेत.
आयडियलॉजिकल काउंटर नरेटिव्ह वर खूप काम करण्याची गरज आहे. तरच आकाश मोकळे होईल.
संजीव चांदोरकर (१ डिसेंबर २०२४)
#Delhi_AQI
? EVM च्या नावाने पुन्हा बोट उठल्याने नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ पुन्हा शेअर करत आहे
इतक्या वेळा शेअर करावा लागेल असे वाटले नव्हते?
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 4 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago