Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 months, 2 weeks ago
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 2 months, 1 week ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 11 months ago
?
शुभ दसरा??
वयानुसार येणारी प्रगल्भता ही वयाआधी येणाऱ्या प्रगल्भते एवढी अल्लड नसते?
??जन्माष्टमी ??
#Repost
कृष्णाला बर्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे.........
पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.
प्रासंगिक नेतृत्व-
भगवान श्रीकृष्ण यांचे नेतृत्व म्हणजे पडेल त्या प्रसंगाला आणि येईल त्या संकटाना पुरून उरणारे असे Situational Leadership मध्ये मोडते .. आयुष्यातील सर्व प्रसंगांना भगवान यशस्वीपणे सामोरे गेले आणि सर्व संकटावर मात केली .. एवढेच नव्हे तर आलेल्या प्रत्येक संकटाला संधीत रूपांतरित केलं आणि प्रत्येक प्रसंगाचं सोनं केलं ....
भगवंताने कधीही Emotional भावनिक निर्णय घेतले नाहीत आणि अर्जुनालाच काय पण पांडवांना देखील घेऊ दिले नाहीत ... अर्जुन भावनिक निर्णय घेत होता त्याला यापासून परावृत्त करण्यासाठीच तर गीता सांगितली ना ...
यातून हेच शिकायचे कि फक्त निर्णय घेणं योग्य नसत तर भावनिक निर्णय न घेता व्यवहारिक निर्णय घेणं जास्त योग्य असत आणि आयुष्यात जेंव्हा असे वाटते कि आपण भावनेच्या भरात ,, रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ शकतो तर अश्या ठिकाणी श्रीकृष्णा सारखा एक मार्गदर्शक सोबत ठेवा किंवा त्याचे मार्गदर्शन घ्या
????
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 months, 2 weeks ago
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 2 months, 1 week ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 11 months ago